प्रेमात पडलेल्या लोकांचं काही खरं नसतं म्हणूनच त्यांना कोणी वेडे, कोणी दिवाने आणि कोणी पागल म्हणते, ते कधी स्वतःशीच गप्पा मारतात, कधी एकटेच हसतात, कधी भेट झाल्यावर बोलायच्या वाक्यांची मनोमन रिहर्सल करतांना जगाला विसरून जातात, कधी कधी तर धम्मालच होते...कशी ते पहा....
जायचं असतं एकीकडं
मन वळवतं तुझ्याकडं
लोक म्हणतात प्रेमापायी
शहाणं माणूस झालं येडं....
जायचं असतं एकीकडं
मन वळवतं तुझ्याकडं
लोक म्हणतात प्रेमापायी
शहाणं माणूस झालं येडं....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा