शब्द...भावना व्यक्त करण्यासाठीचं माध्यम..परंतु हे माध्यम जितकं सोपं , सहज तितकंच ते घातक आणि भयंकर सुदधा ठरतं !!! दुखऱ्या मनाच्या वेदना शमवणारे हेच शब्द कधी कुणाच्या मनोवेदनेचे कारण बनतात, त्यांना जशी भावनेची ओल असते तशीच त्यांना काळीज कापणारी तीव्र धार सुद्धा असते म्हणूनच म्हणतात, ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकले !!!
कधी शब्द सुखावून जातात
कधीजिव्हारी लागत जातात
शब्द आपले असतात तेच
अर्थ मात्र वेगळे निघत जातात.....
म्हणून जरा ''जबान संभाल के ........!!!!!!!!!''
कधी शब्द सुखावून जातात
कधीजिव्हारी लागत जातात
शब्द आपले असतात तेच
अर्थ मात्र वेगळे निघत जातात.....
म्हणून जरा ''जबान संभाल के ........!!!!!!!!!''
ब्लोग्स हा तसा पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरातील संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचा विरंगुळा . मराठवाड्यात मात्र ब्लोग्स नियमित लीहणारे कमीच . आपला ब्लोग आज पाहीला . चांगला प्रयत्न . नियमित लिहत रहा . आणि सामाजिक प्रश्ना वर सुद्धा मते मांडा. शुभेच्छा
उत्तर द्याहटवा