रविवार, २६ जून, २०११

     आजकाल कोणासाठीही कुणाकडे जरासुद्धा वेळ नाही. प्रत्येकाने आपापल्या विश्वाभोवती कुंपण लाऊन घेतले आहे. हा मर्यादितपणा, संकुचितपणा या नव्या जगाचा नवा कायदा होऊन गेला आहे. पण असं बंदिस्त होऊन चौकटीत राहणे पटत नसणाऱ्या आपल्यासारख्याचं काय ??? तर तो आपला स्वभावदोष आहे...आपल्यालाच या नव्या पद्धतीत राहणे पसंत नाही....म्हणून असे जग अशा लोकांनाच लख लाभ असो...आपल्या ला जे जमत नाही ते जमतच नाही...काय करणार ?????

आज सगळेच संकुचित इथे
आणि ज्याचा त्याचा कोश आहे
आपल्याला असं पटत नाही
हा आपलाच स्वभावदोष आहे !!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा